Marathi Suvichar | नविन मराठी सुविचार

  Marathi Suvichar | नविन मराठी सुविचार


माणूस-गरज-संपली-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार



आपल्याला जीव लावणारे आपल्याला
मोठ्या नशिबाने मिळाले आहेत.
हे समजायला काहींना वेळही लागत नाही
आणि काहींना ते आयुष्यभर समजत नाही.

आपल्याला-जीव-लावणारे-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार


सीता होऊन “मौनाचं” रामायण
सहन करता येते पण….
शब्दांचे “महाभारत” सोसायला
पाठीशी कृष्ण हवा असतो….!

मनाची स्वभावाची सुंदरता | Sunder Vichar | प्रामाणिक नाती पाण्यासारखी असतात | Suvichar Marathi


शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते…
तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहते.
शरीराला वय असते… मनाला ते कधीच नसते…!


सीता-होऊन-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार

शेवटी काय आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो.
शरीर तर निमित्तमात्र असते….


माणसाच्या स्वभावात गोडवा… शालीनता… प्रामाणिकपणा आणि विनयशीलता
असेल तर…. त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवी हवीशी वाटते.
म्हणूनच बाहेर लक्ष दिव्यांची सुंदर आरास असूनही देवघरातील समईच्या तेजापुढे
आपण नतमस्तक होतो. जीवनात अशी माणसे कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड
प्रेम करावे….


आपल्या आवडत्या माणसाचे आपल्या सोबत असणे…
ही जीवनातील सगळ्यात मोठी कमाई….
ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असे नाही.


आजकाल अशी माणसे भेटतात तरी कुठे….? आणि जर नशिबाने कधी
भेटली तर हळूवार जतन करून ठेवावीत…. कदाचित… पुन्हा भेटतील….
न भेटतील…?


प्रामाणिक नाती पाण्यासारखी असतात…
रंग नाही…. आकार नाही ही… ठिकाण नाही
तरी सुद्धा जीवनासाठी महत्त्वाची असतात.


नाती-म्हणजे-काय-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार-प्रामाणिक-नाती 

नाते म्हणजे काय…?
एक सुंदर उत्तर…..
समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या
मनापेक्षा जास्त घेत आहात याची जाणीव
म्हणजे नाते….!


नाती-म्हणजे-काय-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार-प्रामाणिक-नाती 

जरी बुद्धी कितीही तीक्ष्ण असली
तरी ही नशिबा शिवाय जीवनात
जिंकता येत नाही. कारण….
जरी बिरबल हा कितीही बुद्धिवान असला
तरी पण तो राजा होऊ शकला नाही…!


बिरबल-sunder-vichar-status-marathi-suvichar good-thoughts

नेहमी लहान लहान चुका
सुधारण्याचा प्रयत्न करा.
कारण माणसाला ठेच डोंगराने नाही
तर लहान दगडानेच लागते....


वेळ-आणि-शब्द-sunder-vichar-छान-विचार-मराठी-मराठी-प्रेरणादायक-सुविचार

काही लोकं
स्वतःच्या मनाने जगत असतात…
तर काही दुसऱ्यांच्या
मनाचा विचार करून जगत असतात.
आणि दुःख मात्र त्यांनाच मिळते
जे दुसऱ्याच्या मनाचा
विचार करून जगत असतात.


जर बोलायचे असेल तर
वेळ आणि शब्द दोन्ही लागत नाही.
फक्त मनापासून इच्छा लागते.


वेळ-आणि-शब्द-sunder-vichar-छान-विचार-मराठी-मराठी-प्रेरणादायक-सुविचार

जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर
पोहोचता… तेव्हा लोकांना विसरता.
आणि जेव्हा तुम्ही उध्वस्त झालेले असता
तेव्हा लोकं तुम्हाला विसरतात.....


यशाच्या-शिखरावर-sunder-vichar-छान-विचार-मराठी-मराठी-प्रेरणादायक-सुविचार

असणे नसणे दोन्ही ठीक आहे.
परंतु असून नसणे हे खूप वाईट आहे.


पाणी धावत असते
म्हणून त्याला मार्ग सापडतो.
त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो
त्याला यशाचा मार्ग सापडतो….


फक्त गरज भासल्यास वर
आठवण काढणाऱ्या माणसावर
कधीही रागावू नका. कारण…...
काही माणसे देवाची ही आठवण
तेव्हाच काढतात….. जेव्हा त्यांना
कोणताच पर्याय दिसत नसतो...


अपमान करणे स्वभावात असू शकते
सन्मान करणे संस्कारात असावे लागते.

अपमान-स्वभाव-संस्कार-sunder-vichar-छान-विचार-मराठी-मराठी-प्रेरणादायक-सुविचार

जेव्हा बाहेर वादळ असते
तेव्हा आपण शांत बसावे.
आणि जेव्हा बाहेर शांतता असते…
तेव्हा आपण आपले स्वतःचे वादळ
निर्माण करावे.


आयुष्यात घडून गेलेल्या वाईट गोष्टींना
सारखे मागे वळून न पाहता….. भविष्यात
समोर येणाऱ्या सुंदर गोष्टींना पहावे.
कदाचित याकरिताच परमेश्वराने डोळे
शरीरात मागे न देता पुढे दिले आहेत.


माणूस जेवढा आजाराने थकत नाही
त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो.
म्हणून हसत राहा… विचार सोडा..
आपण आहात तर जीवन आहे.
हीच संकल्पना म्हणी बाळगा.


प्रत्येक-माणसात-देव-असतो-sunder-vichar-status-marathi-suvichar..

यशस्वी आयुष्याच्या प्रवास करतांना
काही गोष्टी सोडायच्या असतात….
भूतकाळाच्या पश्चाताप….
भविष्यकाळाची काळजी सोडली की…...
वर्तमानातला आनंद…
कस्तुरी पेक्षा मौल्यवान असतो.


यशस्वी-आयुष्याचा-प्रवास-sunder-vichar-status-marathi-suvichar..

जीवनाची लढाई ही
एकट्यानेच लढावी लागते.
लोक सल्ले देतात पण साथ नाही.
लोकांचे सल्ले जरूर घ्या… कारण
ते फुकट असतात परंतु निर्णय मात्र
स्वतःचे स्वतःच घ्या कारण ते
अमुल्य असतात.
प्रवास एकटयाने झाला तरी चालेल
पण वाट मात्र स्वतःचीच असली पाहिजे.


जीवनाची-लढाई-sunder-vichar-status-marathi-suvichar

लोकांचा आदर फक्त त्यांची संपत्ती सत्ता
आणि संपन्नतेसाठी नाही केला पाहिजे.
तर त्यांचा सन्मान, त्यांची उदारता…...
सज्ञान आणि त्यांचे वागणे यावर
केला पाहिजे.

लोकांचा-आदर-sunder-vichar-status-marathi-suvichar


स्वच्छ मन आणि माणुसकीचे निस्वार्थी धन
अंगी असले की, लोक प्रतिष्ठा आपोआप देतात.
त्यासाठी पद… पैसा… प्रसिद्धी… याची आवश्यकता
भासत नाही.


कधीकधी तुमची सटकली पाहिजे
नाहीतर तुमचे अस्तित्व दिसून येत नाही.


कधी-कधी-तुमची-सटकली-पाहिजे-सुंदर-विचार-स्टेटस-suvichar-marathi-image 


काही नाती असूनही दिसत नाही
आणि काही नाती दिसत नाही पण
नेहमी सोबत असतात.


यशस्वी आयुष्यापेक्षा
समाधानी आयुष्य केव्हाही चांगले.
कारण यशाची व्याख्या लोकं ठरवितात
आणि समाधानाची व्याख्या आपण
स्वतः सिद्ध करतो.


Sunder Vichar Status | छान विचार | Marathi Suvichar


nice thoughts in marathi | changle vichar marathi


दु:ख विभागल्याने कमी होते आणि सुख विभागल्याने वाढते....


जो स्वत: दु:खातून गेला नाही त्याला दुसऱ्याचे दु:ख कसे कळणार ?


खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो.


खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची


आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फ़ार दूर्मिळ असते...


शिकणार्‍याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.


🌺🌻🥀🤹🥀🌻🌺🌺🌻🥀🤹🥀🌻🌺


good thoughts in marathi about life |marathi suvichar status


good thoughts in marathi about life


good thoughts in marathi 


जीवन जगण्याची कला ही सर्व कलांमधे श्रेष्ठ आहे.


जेथे बुध्दीचे क्षेत्र संपते तेथे श्रध्देचे क्षेत्र सुरू होते.


जगात दुसऱ्याला हसण्याइतके सोपे व दुसऱ्यासाठी रडण्याइतके कठीण काम दुसरे कोणतेही नाही.


शहाणा माणूस चुका विसरतो, पण त्याची कारणे नाही.


चांगल्या परंपरा निर्माण करणे फार कठीण असते, म्हणून आहेत त्या परंपरा मोडू नका.


गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.


🌺🌻🥀🤹🥀🌻🌺🌺🌻🥀🤹🥀🌻🌺


suvichar marathi status | marathi suvichar sangrah for whatsapp


suvichar marathi status


हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपाला की दुःख संपते.


खरे आहे तेच बोला, उदात्त आहे तेच लिहा, उपयोगाचे आहे तेच शिका आणि देशहिताचे आहे तेच करा.


शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.


जखम करणारा विसरतो पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही.


आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये; परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.


अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !


changle vichar marathi status | Marathi thought on life


Marathi thought on life


आयुष्यातल्या असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात .एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऎवजी फक्त विचारच करत बसतो .


आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं नका विसरु जी व्यक्ती तुमच्यासाठी सारे
काही विसरायला तयार असते....


दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे.


समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.


दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे.


कर्तव्याची दोरी नसली की मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो.


changle vichar marathi image | Marathi thought about life


changle vichar marathi image


जे कठीण असते ते सोपे करावे जे सोपे आहे ते सहज करावे जे सहज असते ते सुंदर करावे आणि जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे .


आठवण येणे आणि आठवण काढणे यात खूप फरक आहे आपण आठवण त्यांचीच काढतो जे आपले आहेत आणि आठवण त्यांनाच येते जे तुम्हाला आपले समजतात.....


बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठ माहित असत एखाद्याच्या मनावर शब्द आणि शब्द कोरला जातो .


दुसर्याच्या चुका शोध्याला मेंदू लागतो आणि स्वतच्या चुका मान्य करायला काळीज असावा.


माणुसकी ती असते जी माणसातला माणूसपण ओळखते कर्म कृती आणि विचार यातून ती सर्व माणसासमोर झळकते...


मला माझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असलेले आवडते
त्या हास्याला मी कारणीभूत असेल तर त्यात एक वेगळाच आनंद असतो !!.....


motivational thoughts in marathi


चूक ही आयुष्याचं एक पान आहे.
पण 'नाती ' म्हणजे आयुष्याचं ' पुस्तक' आहे.
गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका.
पण.......
एका पानासाठी अख्खं 'पुस्तक' गमावू नका.


स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण....एखाद्याच्या मनात घर करणे, यापेक्षा सुंदर काहीच नसते...


जीवाला जीव देणारी माणसं खूपकमी असतात त्यांना असे गमवू नका...
आयुष्याची मजा एकटे जगण्यात नसते...


तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल....माणसाला बोलायला शिकण्यास (किमान ) २ वर्ष लागतात ...पण "काय बोलावे"हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते..


कधी कधी जखम टाके घालावी एवढी मोठी असते आणि लोक sorry म्हणून फक्त पट्टी लाऊन जातात


जो सूर्य मला उन्हाळ्यात नकोस वाटतो तोच सूर्य मला हिवाळ्यामध्ये किती हवा हवासा वाटतो, तसेच माणूस देखील सुखामध्ये जवळच्या नात्यांना विसरतो पण दुःखाच्या क्षणी तीच नाती हवी हवीशी वाटतात


कुठलही नात टिकवण्यासाठी त्या नात्यात एकमेकांच्या चुका एकांतात सांगाव्यात आणि कौतुक चारचौघात कराव नात टिकतच नाही तर अजुन फुलत




nice thoughts in marathi | Nice quotes in marathi


nice thoughts in marathi


जर इतरांचं दु:ख बघून तुम्हाला सुध्दा दुख होत असेल तर समजा तुमच्यातही अजून माणूसपण शिल्लक आहे


वेळ, तब्बेत आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की, त्यांना किंमतीचे लेबल नसते.
“पण” ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते”


शांत स्वभावाचा माणूस हा कधीही कमजोर नसतो...
कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाही...
पण जर त्याचे पुरात रुपांतर झाले
तर भले भले डोंगर हि फोडून निघतात...
माणसे कमविण्यात जो आनंद आहे,
तो पैसा कमविण्यात नाही..


*मैत्री* च नाव काय ठेवू ?
*'स्वप्न'* ठेवलं तर अपूर्ण राहील...
*'मन'* ठेवलं तर कधीतरी तुटेल,
मग विचार केला की *'श्वास'* ठेवू
म्हणजे मरेपर्यंत *'सोबत'* राहील...


जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळतो....
पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही
हे जरुर लक्षात असू द्या....
आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात फरक एवढाच,
आरशात सगळे दिसतात,
आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात..!!


प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली,
तर जीवनात दुःख उरले नसते
आणि दुःखच उरले नसते
तर सुख कोणाला कळलेच नसते.


आपल्याकडे जगाला देण्यासाठी काहीच नाही,
असं वाटत असेल तर.......
चेहर्यावर एक छान "SMILE" दया.....!!
खरच हा उपहार इतर कोणत्याही वस्तू पेक्षा खुपच "मौल्यवान" आहे.


कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हावलागतं दुःखाचे काटे टोचतानाही खळखळुन हसावं लागतं..
जीवन यालाच म्हणायच असतं..
दुःख असुनही दाखवायचं नसतं..
अश्रुनीँ भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचं असतं..




Sunder Vichar Status | छान विचार | Marathi Suvichar


Sunder Vichar Status – Good Thoughts In Marathi – सुविचार मराठी..
चुका स्वीकारल्या की….
कमी होतात आणि
लपवल्या की वाढतात…


चुका-स्वीकारल्या-की-कमी-होतात-sunder-vichar-status-marathi-suvichar..


काही छोट्या छोट्या गोष्टी
खूप काही शिकवून जातात.
पण वेळ अशी गोष्ट आहे….
जी काही न बोलता
खूप काही तरी सांगून जाते.


वेळ-sunder-vichar-status-marathi-suvichar..


गाठ कशीही असली….
तरी सोडविता येते.
प्रश्न फक्त
आतल्या गाठीची
माणसे भेटल्यावर उभा राहतो.


माणसे-sunder-vichar-status-marathi-suvichar


प्रत्येक माणसात देव असतो…
मग तुम्ही मंदिरात का जाता…?
खूप सुंदर उत्तर
वारा तर उन्हातही वाहतो
पण त्याच्या आनंद सावलीत
बसल्यावरच मिळतो. तसेच
देव सगळीकडे असतो. परंतु
त्याच्या आनंद मंदिरातच मिळतो.


changle vichar status | thoughts on life in marathi


परिस्तिथी बद्दलली की मानसं बदलतात आपला कोण परकं कोन सीमा स्पष्ट होतात ,पण परिस्तिथी बदलून ही जी माणस बदलत नाहीत तीच माणसा मनापासून आपली असतात.


काम केल्याने माणूस मरत नाही तो आळसानेच मरतो .


जीवनात सुख येवो किवा दुख त्याकडे शांत चित्तेने पहिले पाहिजे.


तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.


तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.


आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.


good thought in marathi on life | Marathi positive thoughts


good thought in marathi on life


थोरांचे सदगुण घेणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रध्दांजली !


मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.


प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा.


कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल , तर अपयश पचविण्यास शिका.


जे जोडले ते नाते ,जी जडते ती सवय ,जी थांबते ती ओढ ,
जे वाढते ते प्रेम जो संपतो तो सहवास आणि
ज्या निरंतर राहतात त्या आठवणी ...


नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत.
नातं ठेवा अगर ठेवू नका, विश्वास मात्र जरुर ठेवा.
कारण जिथं विश्वास असतो तिथं नातं आपोआप बनत जात...


good thoughts in marathi for students


good thoughts in marathi for students


रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की... प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपवुन टाकतो...!!!


काही वेळा आपली चुक नसतांनाही
शांत बसणं योग्य असत
कारण जो पर्यंत समोरच्याच
मन मोकळ होत नाही
तो पर्यंत त्याला त्याची
चुक लक्षात येत नाही..


सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात,
याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही.


तुम्ही एक वेळ पैसा गमावला तरी चालेल पण वेळ कधीही गमावू नका,वेळेचा उपयोग करणाऱ्या माणसाच्या पायाशी धन, किर्ती आणि वैभव हे चालत येते.


समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये
खरी परीक्षा असते,
कारण
समजवण्यासाठी अनुभवाचा कस
लागतो,
तर समजुन घेण्यासाठी मनाचा
मोठेपणा लागतो..!!!


ज्या जखमेतून रक्त येत नाही समजुन जायचे कि तो घाव जवळच्याच कोणाचातरी आहे


positive thoughts in marathi


नाते कितीही वाईट असले तरी
ते कधीही तोडू नका ,
कारण पाणी कितीही घाण
असले तरी ते तहान नाही पण आग विझवू
शकते...


दुसर्याच्या आयुष्याला सुखाची चादर दयावी पण आपल्या खुशी साठी दुसर्याची चादर खेचु नये


कमीपणा मानू नका,
व्यवहारातलं देणं घेणं
फक्तं मध्ये आणू नका..
मिळेल तितकं घेत रहा,
जमेल तितकं देत रहा


समाधानात तडजोड असते
फक्त जरा समजून घ्या
'नातं ' म्हणजे ओझं नाही,
मनापासून उमजून घ्या..


विश्वासाचे चार शब्दं ..
दुसरं काही देऊ नका
जाणीवपूर्वक 'नातं' जपा..
मध्येच माघार घेऊ नका...


नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात ति आपोआप गुंफली जातात मनाच्या ईवल्याश्या कोपर्यात काही जण हक्काने राज्य करतात


positive thoughts marathi


नेहमी इतरांशी स्वतःची तुलना करत बसू
नका.....असे करून स्वतःची किंमत कमी होते.


आपण जगात सगळ्यात अनमोल आहोत....
चांगले हृदय आणि चांगला स्वभाव
दोन्ही आवश्यक आहेत...
चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात
आणि चांगल्या स्वभावाने ही नाती
जीवनभर टिकून राहतात...


नाती ही झाडाच्या पानांसारखी असतात...एकदा तुटली की त्याची हिरवळ कायमची निघून जाते...


"जेव्हा आपण दुचाकी वरून तिघेजण जात असतो तितक्यात कुणीतरी हाक मारून सांगत कि, अरे पुढे पोलीस आहेत ...अस अनोळखी व्यक्तीने सांगण म्हणजे माणुसकी"


या जगात नाते तर सर्वच जोडतात...
पण...
नात्यापेक्षा "विश्वासाला " जास्त किंमत असते..


जेव्हा तुमच्यात गैरसमज होतात तेव्हा तुमच्यातला अहंकार कापा,
तुमच्यातल्या नात्याला कापू नका..


Sunder Vichar Status | तुम्ही वादळाला शांत करू शकत नाही | Marathi Suvichar | Sunder Vichar


तुम्ही वादळाला शांत करू शकत नाही….
प्रयत्न करणे व्यर्थ आहे.
तुम्ही स्वतःला शांत करा…
वादळ स्वतःहून निघून जाईल.


सुंदर-विचार-sunder-vichar-status-marathi-suvichar


जीवनात काहीतरी करण्याची
धमक असलेल्या माणसाला
कुणाच्या आशेवर बसण्याची
गरज नसते.


जीवनात-सुंदर-विचार-sunder-vichar-status-marathi-suvichar


हसून पहावे…. रडून पहावे…..
जीवनाकडे नेहमी डोळे भरून पाहावे
आपण हजर नसतानांही आपले नाव
कोणीतरी काढावे.
प्रेम माणसावर करावे की
माणुसकीवर करावे…
पण प्रेम मनापासून करावे….!


हसून-पहावे-सुंदर-विचार-sunder-vichar-status-marathi-suvichar


आयुष्यात अशा व्यक्तींना महत्त्व द्या
जे आपल्या पाठीमागे पण
आपल्याशी प्रामाणिक असतात.


आयुष्य-सुंदर-विचार-sunder-vichar-status-marathi-suvichar


जीवन जगायचे असेल
तर त्रास सहन करायला शिका.
मेल्यावर तर आगीच्या पण वेदना
होत नाहीत….!


जीवन-सुंदर-विचार-sunder-vichar-status-marathi-suvichar


माणसाला आयुष्यात सर्व काही भेटते
परंतु तो जे शोधतो ते कधीच भेटत नसते.
आणि ते शोधण्यातच त्याचे पूर्ण आयुष्य संपते
ते म्हणजे समाधान…!


समाधान-सुंदर-विचार-sunder-vichar-status-marathi-suvichar


वेळ मिळाल्यावर बोलणे
आणि वेळ काढून बोलणे
यात खूप फरक आहे…


वेळ-बोलणे-सुंदर-विचार-sunder-vichar-status-marathi-suvichar


माणुसकी बघितली तर दिसते….
दाखवली तर भेटते……
केली तर कळते…..
मानली तर मिळते….
आणि ओळखली तर
शेवटपर्यंत टिकते…


माणुसकी-सुंदर-विचार-sunder-vichar-status-marathi-suvichar


कधीकधी वाटते की….
आपण उगाचच मोठे झालो.
कारण तुटलेली मने आणि
अपुरी स्वप्नं यापेक्षा
तुटलेली खेळणी आणि
अपुरा गृहपाठ खरंच
खूप चांगला होता…..


अपुरा-गृहपाठ-सुंदर-विचार-स्टेटस-मराठी-सुविचार-good-thought-marathi 


झोपेत पडलेली स्वप्ने
कधी खरी होत नसतात
पण ती स्वप्ने खरी होतात
ज्यासाठी तुम्ही झोपने सोडून देता…


स्वप्न-सुंदर-विचार-sunder-vichar-status-marathi-suvichar


इमानदारी आणि मेहनत
कधीच वाया जात नाही.
त्याचे फळ उशिरा का होईना
पण जरुरी भेटते…..!


इमानदारी-आणि-मेहनत-सुंदर-विचार-sunder-vichar-status-marathi-suvichar




Sunder Vichar Status | देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्या सारखे दिले आहे | सुंदर विचार | मराठी सुविचार


देवाने सर्वांना आयुष्य
हिऱ्या सारखे दिले आहे.
फक्त एक अट घातली आहे की…
तो झिजेल तोच चमकेल.


आयुष्य-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार


संघर्ष करण्याची संधी
त्यांनाच मिळते….
ज्यांच्यामध्ये क्षमता असते.


संघर्ष-करण्याची-संधी-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार


रिकाम्या भांड्यावर झाकण आणि
चुकीच्या विचारांची पाठराखण
काही उपयोगाची नसते…


रिकाम्या-भांड्यावर-झाकण-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार


जिंकणे म्हणजे नेहमी
फक्त पहिला येणे असे नाही…
तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा
जास्त चांगली करणे म्हणजे
जिंकणे होय.


जिंकणे-म्हणजे-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार


बोलताना जरा जपून बोलावे
कधी शब्द ही अर्थ बदलतात.
चालतांना जरा जपुन चालावे….
कधी रस्तेही घात करतात.
वाकतांना जरा जपुन वाकावे…..
कधी आपलेच खंजीर खुपसतात.
पाउल टाकतांना जरा जपुन टाकावे….
कधी फुलेही काटे बनतात.
मागतांना जरा जपुन मागावे….
कधी आपलेच भावं खातात.
आणि नाते जोडताना जपुन जोडावे…..
कधी नकळत धागेही तुटुन जातात.


बोलतांना-जरा-जपून-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार


आपल्यावर टीका करणाऱ्यांचा
नेहमी आदर करत जा. कारण
आपले दोष शोधण्यासाठी ते
जीवाचा खूप आटापिटा करत असतात.


आपल्यावर-टीका-करणाऱ्यांचा-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार


काहीं नात्यात सुरुंग लावणारे
नातेवाईकच असतात…..
हे नाते उध्वस्त झाल्यावरच कळते.


नातेवाईक-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार


कोणी कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला
तरी त्रास करुन घ्यायचा की नाही….
हे आपल्या हातात असते.


कोणी-कितीही-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार


माणूस किती आपला आहे आणि
किती आतला आहे याचे उत्तर फक्त
वेळे जवळ असते. कारण गरज संपली की…
विपरीत वागणे हीच जगाची रीत आहे.


Marathi Suvichar
suvichar marathi
अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढच की,
अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि
समाधान माणसाला सुखात ठेवते .


marathi suvichar
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात,
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि
दुसरी भेटलेली माणसं.


success marathi suvichar
प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते,
म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा
आयुष्य आनंदात जाईल .


suvichar in marathi
जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत,
तेव्हा रस्ता बदला, “सिद्धांत” नाही,
कारण झाड नेहमी ‘पान’ बदलतात ‘मूळ्या’ नाही.


life marathi suvichar
प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका कारण,
माणसे तुम्हाला काय बोलतात
यावरून त्यांची पात्रता कळते तुमची नाही.


Success Marathi Suvichar


inspirational marathi suvichar
चालताना एक पाय पुढे असतो,
एक पाय मागे असतो,
पुढच्याला त्याचा गर्व नसतो,
मागच्याला पुढच्याला हेवा नसतो,
कारण क्षणभरातच स्तिथी बदलणार असते.
हे पायांना कडू शकतं,
पण माणसाला का कळत नसतं.


Marathi Suvichar Short
तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,
तितकंच सुखी तुम्ही रहाल.
आपल्या विषयी वाईट बोलणारे बरेच लोक
असतात त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल,
मनं शांत ठेवुन पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल.


आपलं आयुष्य इतकं छान,
सुंदर आणि आनंदी बनवा
की निराश झालेल्या व्यक्तीला,
तुम्हाला पाहुन जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे.


प्रभाव चांगला असण्यापेक्षा
स्वभाव चांगला असणे महत्वाचे आहे.
जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे “सल्ला”
एकाकडे मागा ,
हजार जण देतील आणि
जगातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे “मदत”
हजार जणांकडे मागा कदाचित एखादाच करेल.


माणुस तेव्हा मोठा नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो,
मोठा तर तो तेव्हा होतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो.


इतिहास सांगतो काल सुखी होतो,
भविष्य सांगते उद्या सुखी असाल पण आपले मन
आणि विचार चांगले असेल तर रोजच सुख आहे.


आयुष्य सरळ आणि साधं आहे,
ओझं आहे ते फक्त अपेक्षांचं.


मराठी सुविचार संग्रह
आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात,
फरक एवढाच आरशात सगळे दिसतात,
आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात.


सल्ला हे असे सत्य आहे जे आपण कधी
गांभीर्याने ऐकत नाही,
आणि स्तुती एक असा धोका आहे
ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो.


खरं नातं एक चांगल्या पुस्तकासारख असतं
ते कितीही जुनं झाल
तरीही त्यातील शब्द कधीही बदलत नाही.


“नम्रपणा”
हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती
व मौल्यवान आहे,
तो ज्याच्याकडे आहे
त्याच्याभोवती कितीही बलाढय स्पर्धक असले,
तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो.


धुक्यान एक छान गोष्ट शिकवली की,
जीवनात रस्ता दिसत नसेल तर,
दूरचं पहाण्याचा प्रयत्न करण व्यर्थ असतं,
एक एक पाऊल टाकत चला,
रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.


ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.


Best Quotes About Life In Marathi


आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही.,
सुविचार पण असावे लागतात.. ,
आपण कसे दिसतो.,
ह्यापेक्षा कसे असतो
याला अधिक महत्त्व आहे..
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Life Status Marathi


आयुष्य हे एकदाच असते
त्यात कोणाचे मन दु;खवायचे नसते,
आपण दुस-याला आवडतो
त्यालाच प्रेम समजायचे असते.
🙏🙏 🌾👏🏻
2 line Life Suvichar in Marathi


जर तुम्ही तुमच्या चुकांकडे
डोळेझाक केली तर
सत्य तुमच्याकडे पाठ फिरवील.
🌾🌾
Life Status in Marathi


जीवनाच्या मैफिलीत
आज सारी गणिते उजवी ठरली…
बेरीज आणि वजाबाकी आज
श्वासांमध्ये अडकून पडली
🌾🌾
best Life marathi Quotes


तारुण्यातील बेछूट वर्तन
हे वृध्दापकाळाच्या नावावर काढलेले कर्ज असते.
वृध्दापकाळात ते सव्याज फ़ेडावे लागते.
🌾🌾
Life status in marathi


नशीब रुसलं तर किती रुसेल आणि
हसलं तर किती हसेल
याचा नेम नाही.
🌾🌾
Life shayari in marathi


भावना बुध्दीपेक्षा अधिक हट्टी असते.
युगायुगांचे संस्कार तिच्या
कणाकणात भिनलेले असतात.
🌾🌾
best Life Suvichar marathi,




Positive Success Marathi Suvichar
जगातील सर्वात सुदंर जोडी
तुम्हाला माहिती आहे का अश्रू आणि हास्य
कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाही
पण ते जेव्हा दिसतात
तो आयुषातला अत्यंत सूंदर क्षण असतो.


भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती
आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून
दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती.


नाव आणि ओळख छोटी असली तरी चालेल
पण ती स्वतःची असली पाहिजे.


क्षमा म्हणजे काय ?
सुंदर उत्तर-
चुरगळल्यानंतरही फुलांच्या पाकळयांनी दिलेला
सुगंध म्हणजे क्षमा.


हसता हसता सामोरे जा “आयुष्याला”
तरच घडवू शकाल “भविष्याला”
कधी निघून जाईल “आयुष्य” कळणार नाही,
आताचा “हसरा क्षण” परत मिळणार नाही.


फुल बनून हसत राहणे,
हेच जीवन आहे.
हसता हसता दु:ख विसरून जाणे,
हेच जीवन आहे.
भेटून तर,
सर्वजण आंनदी होतात
पण न भेटता नाती जपणं,
हेच खर जीवन आहे.


ध्येय” दुर आहे म्हणून रस्ता “सोडू नका”
स्वप्नं मनात धरलेलं कधीच “मोडू नका”
पावलो पावली येतील कठिण प्रसंग
फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत “हार मानू नका”.


जीवनाच्या बँकेत पुण्याईचा बँलन्स
पुरेसा असेल तर,
सुखाचा चेक कधीच
बाउंस होणार नाही.


सुकलेले फुल सुगंध देऊन जातात,
गेलेले क्षण आठवणी देऊन जातात,
प्रत्येकाची ओळख असतेच निराळी,
कोणी मैत्रीत प्रेम तर,
कोणी प्रेमात मैत्री देऊन जातात.


मन किती मोठं आहे हे महत्वाच नाही,
मनात आपलेपणा किती आहे हे महत्वाच आहे.


मी माझ्या जीवनात प्रत्येकाचे मन जिंकले पण
माझे मन मात्र कुणालाच जपता आले नाही.


चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून
उदास राहण्यापेक्षा,
अनोळखी लोकात राहून आनंदी
राहिलेलं कधीही चांगल.


आयुष्यात Love नावाचा,
टाइमपास असायला हवा.
पण ???टाइमपाससाठी नाही तर,
आयुष्यभर सोबत रहायला हवा..
👍🌺
Marathi Life Status for Fb


एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं
आपण काय करतो यावर
आयुष्याकडे पाहाण्याचा आपला
दृष्टीकोन व्यक़्त होतो.
🙏🌸
Life status in Marathi with images


जर अंधारात आपली स्वतःची
सावली आपल्याला सोडून जाते,
तर मग इतर दूसरे काय आपली सोबत देणार…?
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Life Status in Marathi


Post a Comment

Previous Post Next Post